मृग कोरडेच; पेरण्या रखडल्या… मदनापूरमध्ये ‘धोंडी धोंडी पाणी दे रे’ म्हणत पावसासाठी शेतकऱ्यांची याचना

राजिक शेख (कार्यकारी संपादक) माहूर: मृग नक्षत्र सुरू होऊन ही माहूर तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.शेतकरी पेरणीसाठी सज्ज असतानाही आवश्यक पाऊस पडला नसल्याने शेतीची…

आमच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी आम्हाला Subscribe करा! 🔔 OK No thanks