ईसापूर धरणातून पैनगंगा नदीत ३ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश.

उमरखेड तालुक्यातील ४४ गावांच्या पाणीटंचाईवर दिलासा; जिल्हाधिकारी विकास मीना यांचा निर्णय. यवतमाळ प्रतिनिधी :  उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील ४४ गावांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास…

आमच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी आम्हाला Subscribe करा! 🔔 OK No thanks