रेल्वेसाठी दिल्ली गाठणार, पण निम्न पैनगंगा धरणावर मौन का? शासनाच्या विशेष प्राधान्यामुळे काम वेगात; तब्बल ९५ गावांचे भवितव्य टांगणीला…

४५ पेसा गावांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर; रेल्वे कृती समितीत एकत्र आलेले आमदार-खासदार धरणग्रस्तांसाठी पुढे का येत नाहीत? राजीक शेख  ( कार्यकारी संपादक ) माहूर : महाराष्ट्र शासनाने विशेष प्राधान्य देत…

दोन महिन्यांपासून डीपी बंद; महावितरणच्या दिरंगाईमुळे सायफळच्या शेतकऱ्यांची पिके संकटात

वारंवार पाठपुरावा, प्रत्यक्ष भेटी आणि ई-मेल तक्रारीनंतरही डीपी उपलब्ध नाही; संतप्त शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा. माहूर | प्रतिनिधी (ता. माहूर) सायफळ शिवारातील शेतीपंपाची इरफान डीपी मागील दोन महिन्यांपासून बंद असून, महावितरणकडून…

आमच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी आम्हाला Subscribe करा! 🔔 OK No thanks