माहूरचे तहसीलदार नेमके करतात तरी काय?

शेतरस्ते रखडले, घरकुल लाभार्थी वाळूपासून वंचित, पीक विमा प्रलंबित; महसूल प्रशासनावर नागरिकांचा संताप   राजीक शेख  (कार्यकारी संपादक) राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत…

निम्न पैनगंगा (चिमटा) प्रकल्पावर ‘सर्वोच्च सुनावणी’; 95 गावांचे भवितव्य पणाला…

 पुनर्वसन व पेसा कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह   नांदेड | प्रतिनिधी पैनगंगा नदीवरील प्रस्तावित निम्न पैनगंगा (चिमटा) प्रकल्पाचा वाद तब्बल 29 वर्षांनंतरही कायम असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 जुलै रोजी…

आमच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी आम्हाला Subscribe करा! 🔔 OK No thanks