किनवट- माहूर तालुक्यातील शेती तोट्यात; शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत प्रतिनिधी,माहूर खरीप हंगामातील अतिवृष्टी पाठोपाठ रब्बी हंगामातही अवकाळी पावसाने तांडव घातल्याने पिकांचे नुकसान झाले. पेरणीसाठी खते,बियाणे व कीटकनाशके खरेदीसाठी केलेला खर्चही निघाला…
Category: ताज्या घडामोडी
वाई बाजार येथे गोदावरी बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी.
बँक शाखेमुळे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आर्थिक सुविधा; रोजगार निर्मितीलाही चालना माहूर | प्रतिनिधी माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची शाखा सुरू करण्यात यावी,…
सतर्क नागरिक आणि पोलिसांच्या प्रयत्नांना यश.
बसमधून हरवलेले दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण अवघ्या काही वेळात शोधून काढले. माहूर | प्रतिनिधी माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे हरवलेले अंदाजे तीन लाख रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण पोलिसांच्या…
निम्न पैनगंगा (चिमटा) प्रकल्पावर ‘सर्वोच्च सुनावणी’; 95 गावांचे भवितव्य पणाला…
पुनर्वसन व पेसा कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह नांदेड | प्रतिनिधी पैनगंगा नदीवरील प्रस्तावित निम्न पैनगंगा (चिमटा) प्रकल्पाचा वाद तब्बल 29 वर्षांनंतरही कायम असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 जुलै रोजी…
काँग्रेसमुक्त भारत म्हणजे काँग्रेस नेत्यांना पक्षात घेणे का?:सुप्रिया सुळे यांचा भाजपला सवाल; प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावरही केले भाष्य
[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ संकल्पनेची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सर्व काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये घेणे आहे का? असा सवाल त्यांनी…
