राजीक शेख माहूर:-सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे माहूर शहरातील मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. प्रेषित हजरत मुहम्मद ﷺ तसेच हजरत आयशा (र.अ.) यांच्या संदर्भात…
Category: राजकारण
जनसामान्यांचा आवाज बनलेले निर्भीड पत्रकार : साजिद खान
शब्दांकन : राजीक शेख, कार्यकारी संपादक पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्याला वाचा फोडण्याचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रभावी शस्त्र आहे. या शस्त्राचा जनहितासाठी सातत्याने वापर करणारे, गोरगरीब,…
न्यू जाधव पेट्रोलियमचे थाटात उद्घाटन…
परिसरातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा पाऊस माहूर | प्रतिनिधी माहूर तालुक्यातील साईनगर (असोली) फाटा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या न्यू जाधव पेट्रोलियम या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.नांदेड जिल्हा…
अपुरी शेतकरी कर्जमाफी व देवस्थान जमीन विधेयकाविरोधात माहूरमध्ये माकप-किसान सभेचे तीव्र आंदोलन; शासनादेशाची होळी करून निषेध
माहूर प्रतिनिधी. राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गुरुवारी माहूर तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी अपुरी शेतकरी कर्जमाफी,…
एक पेड माँ के नाम, उपक्रमांतर्गत किनवटमध्ये भव्य वृक्षारोपण
किनवट प्रतिनिधी किनवट, दि. ५ जून: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, किनवट यांच्या वतीने “एक पेड माँ के नाम” या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न…
हदगाव येथील शिवसंवाद दौरा बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद; डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
किनवट-माहूर तालुक्यात शिवसेनेला मोठी ताकद; पक्षप्रवेशामुळे संघटनेला बळ. नांदेड,प्रतिनिधी हदगाव येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवसेना संवाद दौरा’ बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…
वाई बाजार येथे गोदावरी बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी.
बँक शाखेमुळे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आर्थिक सुविधा; रोजगार निर्मितीलाही चालना माहूर | प्रतिनिधी माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची शाखा सुरू करण्यात यावी,…
काँग्रेसमुक्त भारत म्हणजे काँग्रेस नेत्यांना पक्षात घेणे का?:सुप्रिया सुळे यांचा भाजपला सवाल; प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावरही केले भाष्य
[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ संकल्पनेची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सर्व काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये घेणे आहे का? असा सवाल त्यांनी…
